(जीवन प्रवास संस्मरण: 2000-2020)
दोन दशकांचा यशस्वी प्रवास..!
वेळ बदलते, लोक बदलतात,
परिस्थिती सतत बदलत असते...!
अगदी सोप्या आणि सरळ भाषेत सांगायचं झालं तर,
या जगात जिथे सगळं बदलत असते तिथे एकच गोष्ट आहे,
जी शाश्वत, अटळ आणि कधी ना बदलणारी आहे...
ती म्हणजे बदल..!
थोडं पेचाचं आहे, पण सत्य हेच आहे...!
आज जे आहे ते काल नव्हतं आणि उद्या राहणार नाही,
काळ बदलतो आणि काळाबरोबर परिस्थिती बदलते...
Post a Comment