आयुष्य असावं सीमित..
ते जगावं अपरिमित..!
शोधावं स्वतःला भुतकाळात
भविष्याची प्रेरणा घेत...
जगावं वर्तमानकाळात..
जीवन संघर्षातुन
जगणं समृद्ध करीत..
आयुष्य असावं सीमित..
ते जगावं अपरिमित..!
©विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार नव्हते, तर ते एक थोर विचारवंत, समाजसुधारक, आणि क्रांतिकारक होते. आजच्या युवकांसाठी त्यांचे विचार, संदेश आणि कृती कार्यक्रम अत्यंत…
Whatsapp Button works on Mobile Device only
Post a Comment